अनेकदा ऐकण्यात येते की, प्राचीन काळी प्रचलीत असलेले सोमरस हे दारू किंवा मद्याचेच दुसरे नाव आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की वैदिक काळात आचार विचारांची शुद्धता काटेकोरपणे पाळली जात असे. ज्या काळी धर्म अध्यात्माने इतकी उंची गाठली त्या काळात लोक दारूसारख्या व्यसनात अडकलेले असतील, हे शक्य वाटत नाही. कारण धर्म आणि अध्यात्माशी संबंधीत ग्रंथांमध्ये व्यसन किंवा नशा करण्याला पाप संबोधले आहे. सोमरस म्हणजे दारू किंवा मद्य नव्हे, हे सिद्ध करणारे काही पुरावे पाहा...मन्त्र: सुतपात्रे ............ दध्याशिर: ।। (ऋग्वेद-1/5/5)
अर्थ. हे शुद्ध दूधमिश्रित सोमरस, सोमपानाची तीव्र इच्छा बाळगणार-या इंद्रदेवाला प्राप्त होऊ दे.
मन्त्र: तीव्रा: ....... तान्पिब ।। (ऋग्वेद-1/23/1)
अर्थ. हे वायूदेव सोमरस फारच तिखट असल्यामुळे दूध मिसळून तयार केले आहे. आपण हे प्राशन करूया.
मन्त्र: शतं वा य: शुचीनां सहस्रं वा समाशिराम् । एदुनिम्नं न रीयते ।। (ऋग्वेद-1/30/2)
उताराच्या दिशेने वाहणार-या पाण्याप्रमाणे प्रवाहित होणार-या सोमरसात शेकडो घागरी दूध मिसळून इंद्रदेवाला प्राप्त होऊ दे.
या मंत्रांवरून कळते की सोमरसात दही, दूध मिसळण्यासंबंधी वर्णन आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की दारूत दूध किंवा दही मिसळत नसतात. यावून स्पष्ट होते की सोमरस हे मद्य किंवा दारूसारखे नशा आणणारे पेय असणे शक्य नाही.
ऋग्वदामध्ये सोमरसासंबंधी आणखी वर्णन आहे. एका ठिकाणी तर सोमरसाची उपलब्धता इतकी दर्शविली आहे की माणसांसोबतच गायींनाही सोमरस पोटभर दिलं जायचं. यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की आजकाल प्रचलित असलेल्या लस्सीसारखे एखादे पौष्टिक पेयपदार्थ सोमरस म्हणून प्रचलित असावे.
मंगलवार, 4 जून 2019
सोमरस म्हणजे दारू नव्हे?
गुरुवार, 4 अप्रैल 2019
*अक्षता चे महत्व*
अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इ. पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे.
त्या साठीचा हा मंत्र -
अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: ।
मयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्र्वर ।।
कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्र्वरा, त्यांचे स्वीकार कर.
लग्न-मुंजीच्या प्रसंगी, वधू-वरांच्या आणि मुंजा मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकतात. वधू-वरांवर अक्षता टाकण्याचीही पद्धत पुरातन आहे. अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जात असे. वधू-वरांचा विवाह संततीने सुफ़लित व्हावा, हा उद्देश त्यात आहे. याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूता-खेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधू-वरांना भूता-खेतांची दृष्ट लागू नये, म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकतात.
या मंगल अक्षता तांदूळ, ज्वारी इत्यादी कोणत्याही धान्यांच्या असू शकतात.
प्राचीन काळी ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची चाल होती. प्राचीन पर्शियन विवाह समारंभातही तांदुळांना महत्त्वाचे स्थान होते. आजही पारश्यांत लग्न आणि नवज्योत या प्रसंगी अक्षता टाकण्याची पद्धत आहे. या अक्षता बळ, समृध्दी आणि दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत
*हेच खरे आहे असे नाही, ही पन एक बाब आहे जी विचार करायला लावते. अनावश्यक परम्परा बदलने गैर नाही. बदल केलाच पाहिजे. पन ति बाब खरच अनावश्यक आहे है केवळ महात्मा फुले नि सांगितले म्हणून बदल करावा असे गरजेचे नाही. त्या मागील आध्यात्मिक, सामाजिक, किवा काही आणखी कारण असतील काय, यावर अभ्यास व्हयची गरज आहे असे माझे वैयक्तिक मत आहे।
कारण काही मेसेजद्वारे हिन्दू परम्परावर विरोधाभासी विचार सेक्युलर लोक मीडिया वर पसरवतात.. आपन त्याला बिंदास्त फोरवर्ड करतो..
जसे
गणेश मूर्ति मुळे पानी प्रदूषित होते
*(नद्या मधे त्यापेक्षा हजार पट प्रदूषण अनेक कंपन्या रोज करतात)*
महाशिवरात्रि आणि श्रावण महिन्यात पिंडी वर दूध ताकने चूक आहे, त्ये गरीब मुलाना वाटावे ऐसे मेसेज सुरु होतात
*(मग इफ्तार पार्टित कित्येक टन अन्न वाया जाते, त्यावर का कोणी बॉलत नई, 25 डिसेम्बर ला चर्च आणि घरावर ज्या मेनबत्या लावतात त्या पेक्षा गरीबात का वाटत नाहीत)*
आपण लग्नात अक्षता वापरतो. अक्षता फक्त तांदूळाच्याच बनवतात. दुसरे कोणतेही धान्य त्यासाठी वापरले जात नाही.
याची खालील दोन महत्वाची कारणे-
तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही…त्याला आतून कीड पडत नाही…म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !
दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते…तेव्हा ते खरे बहरते…..! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे….पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते….यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ….असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात….
आपल्याकड़च्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत….
अशा हजारो गोष्टी आहेत
पन आम्ही हिन्दू स्वतः होऊन आधी कुणाला त्याच्या परम्परा आणि धर्मावर टीका करून दुखवत नाही. या चुका फक्त हिन्दू धर्मातील शोधून सांगायला सुरुवातच सेक्युलर लोकांनी सुरु केलेले आहे. परम्परा तोडल्या की आपोआप हिन्दू च्या धार्मिक शिडी मधील एक पायरी कमी होते.
आजही दक्षिण भारतात मोहरी आणि मीठ कुणीही कुणाला हातात देत नाहीत। जमिनीवर ठेवतात।
मि यावर चौकशी आणि वाचन केले तर समजले की या दोन वस्तु देता घेताना मोठ्या प्रमाणात bad एनर्जी ची देवान घेवान करतात (ट्रांसफर करतात) म्हणुन सरळ एका हाताने दुसऱ्या हातात देने गैर असते। हा नियम दक्षिण मधे सुशिक्षित अशिक्षित सगळेच पाळतात, मग ते हिन्दू असो किवा नसों।
मग अक्षता बाबत या लेवल वर वाचन चर्चा अभ्यास व्हावा, मग मेसेज वायरल व्हावा, ही अपेक्षा.
बुधवार, 27 फ़रवरी 2019
ज्याची जेवढी कूवत
*ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार....*
आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,"ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?"
"होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं.
"गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल."
"अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?"
"ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल."
"ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?"
"मिरजलाच घेऊन जावी लागेल."
त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात.
"डॉक्टर, गाडी बँकेनं ओढून नेली होय?" त्यानं विचारलं.
"कोण म्हटलं?"
"नाही, गावात कोणतरी म्हणत होतं."
तासाभरात दुसरा मनुष्य. "डॉक्टर, किती हप्ते तटले होते हो?...हप्ते भरता येत नव्हते तर गाडीच घ्यायची नव्हती !"
असेच मग दिवसभर लोक येत राहिले आणि प्रश्न विचारत राहिले.
दिवसभरात एकानंही," गाडीला काय झालं?" किंवा "गाडी कुठं गेली?" म्हणून विचारलं नाही. सगळे जण असे बोलत होते की जणू गाडी बँकेनंच ओढून नेलीय.
मला सकाळी सकाळी या प्रश्नांचा राग आला होता पण नंतर नंतर लोकांच्या हलक्या कानाचं आणि सुमार बुद्धीचं हसू यायला लागलं.
दुपारनंतर तर आमचा संवाद असा होऊ लागला,
"डॉक्टर, बँकेनं गाडी ओढून नेली होय ?"
"होय."
"का?"
"इंजिनच्या कामासाठी आणि ऑइल बदलीसाठी."
"पण गाडी बँकेनं का नेली ?...मेस्त्रीनं न्यायला पाहिजे होती नव्हं?"
"आजकाल असंच असतं," मी गंभीरपणे म्हणायचो, "बँकेच्या कर्जवसुलीची कामं मेस्त्री करतात आणि गाड्या दुरुस्तीची कामं बँकवाले करतात."
"असं का म्हणे?"
"काय माहीत?....पण सध्या असंच चाललेलं असतं !" मी आणखी गंभीर होऊन बोलायचो.
माझं नाटक बघून बायको हसायची आणि मग समोरचा माणूस खजिल होऊन निघून जायचा.
त्या एका प्रसंगानं मला शिकवलं की लोक काय म्हणतात तिकडं कधीच लक्ष द्यायचं नाही. लोक काहीही बोलत असतात.
मध्यंतरी तर कमालच झाली. माझ्याकडं एक डॉक्टर मुलगी कामाला आली. तिला गाडीत बसलं की मळमळायचं. म्हणून ती पुढं माझ्याशेजारी बसायची.
लोक म्हणायचे, 'डॉक्टरनं दुसरं लग्न केलं वाटतं !' एक जण माझ्या खऱ्या बायकोला म्हणालीही,
"स्नेहा,खरंच भाऊजींनी दुसरं लग्न केलं होय गं ?" माझी बायको हजरजबाबी,बोलली,
"अगो बाई, तुम्हांला लग्नाला सांगायचंच राहिलं की !" काही दिवसांनी ती मुलगी काम सोडून गेली.
लोक म्हणाले, 'डॉक्टरची दुसरी बायको डॉक्टरला सोडून गेली वाटतं !'
तोपर्यंत दुसरी मुलगी कामावर आली. लोक म्हणाले,
'आयला,डॉक्टरचं काही खरं दिसत नाही. दुसरी बायको गेली नाही तोपर्यंत तिसरी आणली.'
माझ्या कानावर अशा बातम्या आल्या की मी पूर्वी पूर्वी खूप अस्वस्थ व्हायचो पण आता हे सगळं एन्जॉय करत असतो....
लोक काय,काहीही बोलत असतात पण आपण आपलं काम करत जायचं..... कुणावरही न रागावता न चिडता.
*```_*ज्याची जेवढी कुवत तेवढा त्याचा विचार....!!*_```*
शुक्रवार, 29 जून 2018
बायको
💁 बायको जर नसेल तर
राजवाडा पण सुना आहे
बायकोला नावं ठेवणे हा 🙅
खरंच गंभीर गुन्हा आहे ! 🙅
💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय
🍃 पानही हालत नाही...
घरातलं कोणतंच सुख
बायको शिवाय फुलत नाही !💃
💁 नोकरी अन पगाराशिवाय
नवऱ्याजवळ आहे काय?🙆
तुलनाच जर केली तर
सांगा, तुम्हाला येतं काय?🙇
💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡
बायकोमुळेच असतं...
नवरा नावाचं विचित्र माणूस
तिलाच हसत बसतं !
वय कमी असून सुद्धा
बायको समजदार असते..👩👱
बायकोपेक्षा नवऱ्याचे वय👴👨
म्हणूनच जास्त असते !
💁तिचा दोष काय तर म्हणे
चांगल्या सवयी लावते !
कुटुंबाच्या कल्याणासाठी🏃
दिवस रात्र धावते !
🙅 चिडत असेल अधून मधून
सहनशीलता संपल्यावर;
तुम्हीच सांगा काय होणार
चोवीस तास जुंपल्यावर ?
बायकोची टिंगल करून
फिदी फिदी हसू नका..😁
तिच्या यादीत मूर्ख स्थानी
नंबर एक वर बसू नका...🙇
💁बायको म्हणजे अंगणातला
प्राजक्ताचा सडा !🌸🌼🌺
बायको म्हणजे पवित्र असा
अमृताचा घडा !⚱
बायको म्हणजे सप्तरंगी🌈
इंद्रधनुष्य घरातलं !
देवासाठी गायलेलं
भजन गोड स्वरातलं !🎶
🙎नवरोजी 💁बायकोकडे
माणूस म्हणून पहा..
तिचं मन जपण्यासाठी
थोडं शांत रहा..😷🙅
कधीतरी कौतुकाचे
दोन शब्द बोलावे🙋
तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी
आनंदाने झेलावे !🙆
👌🏻सर्व स्त्रियांना समर्पित👌🏻
रविवार, 10 जून 2018
सिद्ध मन्त्र साधना
ॐ नमो सिद्धाय सर्व अरिष्ट निवारनाय
सर्व कार्य सिद्ध कराय ॐ सिद्धाय नमः
ॐ सिद्ध गणेशाय नमः
ॐ सिद्ध सरस्वती माताय नमः
ॐ सिद्धेश्वराय नमः
ॐ सिद्धेश्वरी माताय नमः
ॐ सिद्ध विष्णु देवाय नमः
ॐ सिद्ध महालक्ष्मी माताय नमः
ॐ सिद्ध दत्तात्रेयाय नमः
ॐ सिद्ध गोरक्षनाथाय नमः
ॐ सिद्ध स्वामी हरदासाय नमः
ॐ सिद्ध गुरुदेवाय नमः
ॐ सिद्धाय नमः
ॐ नमो सिद्धाय सर्व अरिष्ट निवारनाय
सर्व कार्य सिद्ध कराय ॐ सिद्धाय नमः
ॐ नमो सिद्धाय सर्व समर्थाय
संसार सर्व दुःख क्षय कराय
सत्व गुण आत्मबल दायकाय, मनो वांछित फल प्रदायकाय
ॐ सिद्ध सिद्धेश्वराय नमः
सिद्ध सिद्धेश्वर शांति दायक तू शांतिदायक तू
सुख कारक सिद्ध विघ्न हर तू सिद्ध विघ्न हर तू
सिद्धियों के ईश्वर सिद्धेश्वर तू सिद्धेश्वर तू
रिद्धि सिद्धि दायक सिद्ध गुरु तू सिद्ध गुरु तू
श्रद्धा भक्ति दायक सिद्ध साईं तू सिद्ध साई तू
कृपा छत्र दाता सिद्ध गोरक्ष तू सिद्ध गोरक्ष तू
सिद्ध सिद्धेश्वर शांति दायक तू शांतिदायक तू
ॐ शांति शांति शांति
सद्गुरु
[10/06, 1:49 PM] Vaishnav Maharaj: सद्गुरु वांचोनि सापडेना सोय
धरावे ते पाय आधी आधी
आपना सारिखे करिती तात्काळ
नाही काळ वेळ तया लागी
लोह परिसा ची न साहे उपमा
सद्गुरु महिमा अगाधची
तुका म्हणे कैसे आंधलें है जन
गेले विसरून खऱ्या देवा
[10/06, 1:52 PM] Vaishnav Maharaj: दु:खाने जर्जर झालेल्या संसारी जीवाच्या चित्तात शांती व आनंदाची अमृतधारा सिंचन करण्यासाठीच श्री सद्गुरूंची आवश्यकता आहे. आनंद प्राप्त करून घेतला तर जगात सर्वत्र आनंदाचाच अनुभव येईल आणि हेच ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंकडे जायचे असते
[10/06, 1:53 PM] Vaishnav Maharaj: संसाररूपी चिखलाच्या डबक्यात रात्रंदिवस बुडलेला जीव असतो, त्यातून वर येण्याची त्याची इच्छा आहे, परंतु अंगात साहस व शक्ती कमी आहे. चित्तात ज्ञानसूर्याचा उदय करून नित्यानंदमय सुख-दु:खरहित ब्रह्मस्वरूपात जीवाला चिरकाल प्रस्थापित करील, तर सद्गुरूरूप भगवत्शक्तीच्या विकासकेंद्राचे काय प्रयोजन आहे, असा प्रश्नच मनात उठणार नाही.
गुरु तेथे ज्ञान। ज्ञानी आत्मदर्शन।।
दर्शनी समाधान। आधी जैसे।।
[10/06, 1:56 PM] Vaishnav Maharaj: गुरुविषयी इतक प्रेम पाहिजे की त्यांची आठवण येताच डोळे बन्द व्हावेत, भरून याव, त्यानी आपल मानल, जवळ घेतला म्हणून धन्य व्हाव, चित्त स्थिर होऊन समाधि कड़े वाटचाल व्हावी.
[10/06, 2:01 PM] Vaishnav Maharaj: गुरूचे आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणे हे होय. हे मार्गदर्शन घेऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरूचे पाय धरावयाचे असतात. परमार्थात श्रवण व सद्गुरू यांना फार महत्त्व आहे. सद्गुरूंशिवाय गती नाही, तर श्रवण हा परमार्थाचा पायाच आहे. सद्गुरू मुखातून शुद्ध श्रवण घडल्याशिवाय साधकाच्या अंत:करणात नामाची गोडी निर्माणच होत नाही.
‘आर्धा देवासी ओळखावे। मग तयांचे भजन करावे।
अखंड ध्यानाचे धरावे। पुरुषोत्तमाचे।।’
तात्पर्य सद्गुरूच्या मुखातून जे शुद्ध श्रवण घडते, त्याने साधकाला ज्ञान मिळते व देवाची ओळख होते. म्हणूनच एकनाथ महाराज सांगतात,
*‘सद्गुरू वाचोनि नाम न ये हातां। साधने साधिता कोटि जाणा।।*
शरणागति पाहिजे, हुशारी नाही. जे स्वतः आंकड़े मोड़ करायला लागतात, गुरुबाबत अंदाज बाँधायला लागतात, त्याची शरणागति कधीच होत नाही. आपले भांडे रिकामें असल्या शिवाय त्यात उपदेश शिरतच नाही. बोध होत नांही. बोधा शिवाय काही च प्राप्त होत नाही.
*संतांसी शरण गेलिया वांचोनी। एका जनार्दनी न कळे नाम।।’*
म्हणून श्री सद्गुरूंना आपण शरण गेल्यावर ते प्रथम आपल्याला जागे करतात व नंतर आपल्या जवळच असलेल्या देवाची जागा प्रत्यक्ष दाखवितात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
‘तुका करी जागा। नको चाचपू वाऊगा।।
आहेसी तु अगां। अंगी डोळे उघडी।।’
शनिवार, 3 मार्च 2018
मांस का मूल्य
🐮 *मांस का मूल्य* 💰
मगध सम्राट बिंन्दुसार ने एक बार अपनी सभा मे पूछा :
देश की खाद्य समस्या को सुलझाने के लिए
*सबसे सस्ती वस्तु क्या है ?*
मंत्री परिषद् तथा अन्य सदस्य सोच में पड़ गये ! चावल, गेहूं, ज्वार, बाजरा आदि तो बहुत श्रम के बाद मिलते हैं और वह भी तब, जब प्रकृति का प्रकोप न हो, ऎसी हालत में अन्न तो सस्ता हो ही नहीं सकता !
तब शिकार का शौक पालने वाले एक सामंत ने कहा :
राजन,
*सबसे सस्ता खाद्य पदार्थ मांस है,*
इसे पाने मे मेहनत कम लगती है और पौष्टिक वस्तु खाने को मिल जाती है । सभी ने इस बात का समर्थन किया, लेकिन प्रधान मंत्री चाणक्य चुप थे ।
तब सम्राट ने उनसे पूछा :
आपका इस बारे में क्या मत है ?
चाणक्य ने कहा : मैं अपने विचार कल आपके समक्ष रखूंगा !
रात होने पर प्रधानमंत्री उस सामंत के महल पहुंचे, सामन्त ने द्वार खोला, इतनी रात गये प्रधानमंत्री को देखकर घबरा गया ।
प्रधानमंत्री ने कहा :
शाम को महाराज एकाएक बीमार हो गये हैं, राजवैद्य ने कहा है कि किसी बड़े आदमी के हृदय का दो तोला मांस मिल जाए तो राजा के प्राण बच सकते हैं, इसलिए मैं आपके पास आपके हृदय 💓 का सिर्फ दो तोला मांस लेने आया हूं । इसके लिए आप एक लाख स्वर्ण मुद्रायें ले लें ।
यह सुनते ही सामंत के चेहरे का रंग उड़ गया, उसने प्रधानमंत्री के पैर पकड़ कर माफी मांगी और
*उल्टे एक लाख स्वर्ण मुद्रायें देकर कहा कि इस धन से वह किसी और सामन्त के हृदय का मांस खरीद लें ।*
प्रधानमंत्री बारी-बारी सभी सामंतों, सेनाधिकारियों के यहां पहुंचे और
*सभी से उनके हृदय का दो तोला मांस मांगा, लेकिन कोई भी राजी न हुआ, उल्टे सभी ने अपने बचाव के लिये प्रधानमंत्री को एक लाख, दो लाख, पांच लाख तक स्वर्ण मुद्रायें दीं ।*
इस प्रकार करीब दो करोड़ स्वर्ण मुद्राओं का संग्रह कर प्रधानमंत्री सवेरा होने से पहले वापस अपने महल पहुंचे और समय पर राजसभा में प्रधानमंत्री ने राजा के समक्ष दो करोड़ स्वर्ण मुद्रायें रख दीं ।
सम्राट ने पूछा :
यह सब क्या है ? तब प्रधानमंत्री ने बताया कि दो तोला मांस खरिदने के लिए
*इतनी धनराशि इकट्ठी हो गई फिर भी दो तोला मांस नही मिला ।*
राजन ! अब आप स्वयं विचार करें कि मांस कितना सस्ता है ?
जीवन अमूल्य है, हम यह न भूलें कि जिस तरह हमें अपनी जान प्यारी है, उसी तरह सभी जीवों को भी अपनी जान उतनी ही प्यारी है। लेकिन वो अपना जान बचाने मे असमर्थ है।
और मनुष्य अपने प्राण बचाने हेतु हर सम्भव प्रयास कर सकता है । बोलकर, रिझाकर, डराकर, रिश्वत देकर आदि आदि ।
*पशु न तो बोल सकते हैं, न ही अपनी व्यथा बता सकते हैं ।*
*तो क्या बस इसी कारण उनस जीने का अधिकार छीन लिया जाय ।*
*शुद्ध आहार, शाकाहार !*
*मानव आहार, शाकाहार !*
अगर ये लेख आपको अच्छा लगे तो हर व्यक्ति तक जरुर भेजे।
*सिद्ध परिवार 80 55555 051*